Wednesday, September 17, 2008

"होतं असं कधी कधी'च्या निमित्ताने


-"रसिकमोहिनी 'या भाग्यश्री देसाई यांच्या संस्थेने निर्मित केलेला वेहळ्या वाटेवरचा चित्रपट म्हणजे "होतं असं कधी कधी'.


नाटकांची निर्मिती करताकरता भाग्यश्री देसाई यांना समीर जोशी यांची कथा मिळाली.शहरी जिवनाला एक जबरदस्त वेग आहे.हा वेगच माणसांना धावायला लावतोय.अशावेळी थोडं थांबून "स्व'चा शोध घेण्याची गरज आहे.

जगण्याचा वेग वाढल्याने आय टी मध्ये काम करणाऱ्यांना टार्गेट, मिटींग आणि डेड- लाईन पाळण्यात स्वतःकडे पाहण्यासाठी वेळच नसतो. यामुळे आयुष्यातले आनंदाचे क्षण आणि प्रसंग साजरे करायला ते दुरावतात.त्यामुळे नातेसंबंधात दुरावा निर्मिण होतो.. माणुस यंत्रासारखा धावतो."होतं असं कधी कधी' असं सांगत दिग्दर्शक निरंजन जोशी यांनी तो घडवलाय.



निर्माती आमि प्रमुख भुमिकेत भाग्यश्री देसाई प्रथमच नोठ्या पडद्यावर आल्या आहेत.चित्रपट प्रदर्शनानंतर या मंडळीनी केलेली विधाने आणि त्यांचा विषयामागचा विचार


No comments: