Monday, July 23, 2012

जमेल तेवढे पाळा..


काळाचे बदल मान्य करुन स्विकारायला हवेच. पुरातन परंपरांना नाहक जतन करुन त्या अंधश्रध्देने पाळून त्यावर उगाचच धर्माचे भाकड कथानक ऐकवून समाजाला गुंतून ठेवणांचे दिवस गेलेत. आज काळ वेगळा आहे. सारे व्यवहार वेगळे झालेत. नाती, मैत्र, शेजारी, वाडे सारेच निसरडे झालेत. तुम्ही मान्य करा वा नका करू.. सारे जग कुणासाठी थांबत नाही..ते धावतेच आहे...बदलत्या परिस्थिशी सामना करायला घरातले प्रत्येक जण कमावते होण्याचा हट्ट् करतयं.. ती काळाची गरज आहे...
शेतात पिके घेणारे शेतकरी आता...तसे गावाकडचे राहिले नाहीत. शैताचा कस बदलला. रासायनिक शेतीचे प्रमाण वाढलय...




पटेल तेवढे करा..
आवश्यक तसे वागा..
जमेल तेवढे पाळा..
फक्त इतरांकडे पहा...



subhash inamdar,pune
subhashinamdar@gmail.com
9552596276

No comments: