Monday, September 17, 2012

चला जीवन आनंदी करुया....


आनंदीपणा कधीही एकट्याचा नसतो
सभोवतालची सारी त्याची हक्कदार असतात
वातावरण आणि त्यात राहणारे सारे जण तो ते देत असतात
आनंद हा उमलून येत नाही..
तो असतोच
पण तुम्हाला भासतो
तेव्हा तो तुमच्या आय़ुष्यात सामिल झालेला असतो..
हाच आनंद इतरांना देऊन
त्यांचेही जीवन आनंदी करण्याचा यत्न करुया...
चला आजच त्याची सुरवात करुया....


इति- सुभाष इनामदार,पुणे

subhashinamdar@gmail.com
95525926726

No comments: