Friday, August 22, 2008

कार्यक्रमानंतर सावनी शेंडे यांनी बंदिशी अशा रंगविल्या !

"हृदयस्वर' या पुस्तकात प्रामुख्याने सावनी आणि तिची आजी कुसुम शेंडे रचित एकूण चाळीस बंदिशींचा समावेश आहे.
पारंपरिक बंदिशींचे महत्त्व आजही त्या मान्य करतात.
रागदारी संगीतात चारच ओळी असतात.
त्या ओळी जर स्पष्ट उच्चार करून जर म्हटल्या
आणि त्या शब्दांचा अर्थ घेऊन जर का राग फुलवला तर तो जास्त लोकांपर्यंत पोचतो अणि एकाच रागाचे वेगवेगळे भाव दिसतात.
आपण बंदिशींची रचना करताना या दोन्ही गोष्टींकडे लक्ष दिल्याचे सावनी सांगतात.
बंदिशी कशा सादर करायच्या याची एक सीडीही त्यांनी पुस्तकाबरोबर वाचकांना, अभ्यासकांना दिली आहे.

यातून आपोआपच शास्त्रीय संगीताचा प्रसारच होणार आहे.

कार्यक्रमानंतर सावनी शेंडे यांनी बंदिशी अशा रंगविल्या !

No comments: