
कुणीतरी आता सांगायलाच हवे
सोसत नाही ते बोलायलाच हवे
जगण्यात आता अर्थ नाही
बदलेल म्हणणेही सत्य नाही
सारा समाज गोठलाय
महागाईच्या खाईत लोटलाय
कुणी कुणाला सागायचे
हाच खरा प्रश्न आहे
राजकारण्यांना चाड नाही
अस्तित्वाचीच ओढ आहे
डाळ, साखर, भाजी महाग झाली
दूधाचीही किंमत वाढली
त्याचे कुणाला काय?
तरीही जनता जगते आहे
सण-जयंत्या साज-या करताहेत
कुणी कुणायला सांगायचे हाच खरा प्रश्न आहे
कुणी कुणाचे ऐकायचे हाही एक प्रश्न
सोसत नाही ते बोलायलाच हवे
जगण्यात आता अर्थ नाही
बदलेल म्हणणेही सत्य नाही
सारा समाज गोठलाय
महागाईच्या खाईत लोटलाय
कुणी कुणाला सागायचे
हाच खरा प्रश्न आहे
राजकारण्यांना चाड नाही
अस्तित्वाचीच ओढ आहे
डाळ, साखर, भाजी महाग झाली
दूधाचीही किंमत वाढली
त्याचे कुणाला काय?
तरीही जनता जगते आहे
सण-जयंत्या साज-या करताहेत
कुणी कुणायला सांगायचे हाच खरा प्रश्न आहे
कुणी कुणाचे ऐकायचे हाही एक प्रश्न
सुभाष इनामदार, पुणे subhashinamdar@gmail.com mob: 9552596276
No comments:
Post a Comment